हवामानात अनपेक्षितपणे होणारे बदल, त्यामुळे होणारं पिकांचं नुकसान, नुकसानीमुळे वाढणारा कर्जाचा बोजा आणि या सगळ्यामुळे वाढणारा मानसिक तणाव .. विदर्भातले शेतकरी या चक्रव्युहात अडकले आहेत. त्यामुळे तिथे मानसिक आरोग्याचे प्रश्र्न उभे राहिले आहेत. अपुऱ्या सरकारी यंत्रणा आणि तकलादू खाजगी यंत्रणा यामुळे या प्र्श्रनांचे गांभीर्य अधिकच वाढलं आहे.
Authors
- Published in
- India
- Rights
- © Parth M.N.,Pratishtha Pandya,Sushma Bakshi